
आंदोलनाच्या माध्यमातून केसीआर राव यांनी तेलंगणा हे स्वतंत्र राज्य करून दाखवलं. त्यानंतर त्यांनी तेलंगणाच्या विकासाचा झपाटा लावलाय. तेलंगण राष्ट्र समितीचं नामकरण करून त्यांनी भारत राष्ट्र समिती हा पक्ष...
24 Jun 2023 8:36 PM IST

मुंबई – विरोधी पक्षांकडून गोदी मीडियाचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र, केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोदी मीडियाचं नाव न घेता टोला लगावलाय. महाराष्ट्रातील पत्रकारिता इतर...
23 Jun 2023 9:22 PM IST

मुंबई – पुरोगामी महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचे वारस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. सहायक अभियंता प्रियंका आठवले फाऊंडेशनच्यावतीनं राज्य सरकारकडे ही मागणी...
23 Jun 2023 7:05 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळं या देशाची विचारसरणी ही समता आणि समानता या दोनच तत्त्वांवर आधारीत आहे. मात्र, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची...
18 Jun 2023 9:00 PM IST

पत्रकारितेवर भाडंवलशाही, सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व वाढत आहे. अशा परिस्थितीत जी स्वतंत्र माध्यमं आहेत, त्यांच्या पाठिशी वाचक-प्रेक्षक म्हणून समाजानंही उभं राहून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, असा सूर मॅक्स...
17 Jun 2023 9:58 PM IST

लोकसंख्या नियंत्रणासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी कायदा आणावा, दोन अपत्य असायला हवीत अशी भूमिकाही अजित पवार यांनी स्पष्ट केली.समान नागरी कायदा करतांना जो वंचित आहे, दुर्लक्षित आहे त्याला सोबत आणायला हवं....
16 Jun 2023 2:53 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला जन्मदिवस असतो. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोप-यातून मनसैनिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत दाखल होतात. यंदा मात्र राज ठाकरेंनी...
12 Jun 2023 5:45 PM IST